नमस्कार...
वंदे मातरम्...
मी मयुर अनिता गंगाराम मोरे..
आजपासून मी इथे माझ्या ब्लॉगवर,
कधीतरी......काहीतरी.......कुणासाठीतरी......
वेळ मिळेन तसा, भावनांचा मेळ बसेल तसा, कुणासाठीतरी लिहावेसे वाटेल तेव्हा, आठवणी येतील तेव्हा,,
काहीतरी माझ्या कुवतीप्रमाणे लिहित जाणार आहे..
आठवणी साठवून ठेवायच्या आहेत मला..
जीवनात कोणी साथ देऊ अगर न देऊ, आठवणी मात्र सदैव आपल्याला आयुष्यभर साथ देतात..
मग त्या कटू असो वा आनंदी,, सुखाच्या असो वा दुखाच्या.. त्यांचे ओझे हे आपल्याला वाहावेच लागणार आहे..
कुणाला कमी तर कुणाला जास्त..
कुणाला चांगले तर कुणाला वाईट..
असो....
तर इथे मी माझ्या आठवणी, माझे विचार जपून ठेवणार आहे..
विस्मृतीत न जाव्या म्हणून..
कुणीतरी वाचावे, कुणीतरी उत्तर द्यावे , कुणीतरी अभिनंदन करावे,
याची मला मुळीच अपेक्षा नाही (अपेक्षा हेच निराशेचे कारण आहे)....
गीतेत सांगितलेच आहे,
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन....
बास झाले आता...
वंदे मातरम्...
मी मयुर अनिता गंगाराम मोरे..
आजपासून मी इथे माझ्या ब्लॉगवर,
कधीतरी......काहीतरी.......कुणासाठीतरी......
वेळ मिळेन तसा, भावनांचा मेळ बसेल तसा, कुणासाठीतरी लिहावेसे वाटेल तेव्हा, आठवणी येतील तेव्हा,,
काहीतरी माझ्या कुवतीप्रमाणे लिहित जाणार आहे..
आठवणी साठवून ठेवायच्या आहेत मला..
जीवनात कोणी साथ देऊ अगर न देऊ, आठवणी मात्र सदैव आपल्याला आयुष्यभर साथ देतात..
मग त्या कटू असो वा आनंदी,, सुखाच्या असो वा दुखाच्या.. त्यांचे ओझे हे आपल्याला वाहावेच लागणार आहे..
कुणाला कमी तर कुणाला जास्त..
कुणाला चांगले तर कुणाला वाईट..
असो....
तर इथे मी माझ्या आठवणी, माझे विचार जपून ठेवणार आहे..
विस्मृतीत न जाव्या म्हणून..
कुणीतरी वाचावे, कुणीतरी उत्तर द्यावे , कुणीतरी अभिनंदन करावे,
याची मला मुळीच अपेक्षा नाही (अपेक्षा हेच निराशेचे कारण आहे)....
गीतेत सांगितलेच आहे,
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन....
बास झाले आता...
